मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क : _ जिल्हा परिषद व मनपा निवडणूक फेब्रुवारी / मार्च महिन्यात होणार म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघास बाशिंग बांधून रणरीतीत आखत असतानाच महाराष्ट्र शासनाने निवडणुका सहा महिने पुढे ढकल्याचे जाहीर केले आणि जिल्ह्यात प्रशासक राजवट पण अवतरली. ओबीसी आरक्षणामुळे आणि महारष्ट्र सरकारने मांडलेले विधेयक यामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगर पालिका यांच्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होणाऱ्या निवडणुका पुढील सहा महिन्यात होणार असे जाहीर केले असेल तरी या निवडणुका २४ एप्रिल ०२२ रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या खात्रीशीर सूत्रांकडून सांगण्यात येते.