माळवाडी येथील बच्छाव परिवारावर काळाचा घाला

0
57

माळवाडी : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब पोर्टल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील माळवाडी येथील बच्छाव परिवारावर काळाने घाला घातल्याने माळवाडी गाव शोकमग्न झाले आहे.गावातील अशोक चिंतामण बच्छाव   (वय५१) हा तरुण कामा निमित्त बाहेर गावी जात असताना देवळा नाशिक महामार्गावरील शेलू गावाजवळ त्याचा अपघात झाला. अशोक अपघातात मरण पावला.त्याच्या अपघाताचे वृत्त समजताच गावातील अबाल वृद्धांनी शोक व्यक्त केला आहे. अशोक स्वभावाने अत्यंत गरीब व प्रेमळ होता.त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्याच्या पश्चात पत्नी आणि मूल असा परिवार आहे.त्यास….

महाराष्ट्र न्यूज परिवार व पवार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात असून परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो व बच्छाव परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो हिच प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here